राष्ट्रीय
-
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ…भाजपा पक्ष संघटनेकडून मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी
पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता पुणे/दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी…
Read More » -
आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात-डॉ.मेधा कुलकर्णीं यांची संसदेत लक्षवेधी; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व मजुरांना प्रमाणीकरणात अडचणी
नवी दिल्ली : नागरिकांना आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत लोकसभेत बुधवारी खासदार डॉ. मेधा विष्णम कुलकर्णी यांनी सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः…
Read More » -
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९७४…
Read More » -
इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण
कोण आहेत नायक यशवंत घाडगे, काय आहे त्यांच्या शौर्याचा इतिहास नवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे…
Read More » -
गुजरातमध्ये उड्डाण घेताच प्रवाशी विमान कोसळले. विमानातून 232 प्रवाशी करत होते प्रवास; बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 232 लोक होते अशी माहिती समोर आली…
Read More » -
भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम; परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती
पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर,…
Read More » -
पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त.. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई..
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने जबरदस्त उत्तर दिलं आहे. भारताकडून बुधवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9…
Read More » -
वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ
१ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या वेव्हज शिखर परिषदेविषयी अभिनेते, निर्माता आमिर खान यांचा विशेष लेख मनोरंजन व्यवसायात योगदान…
Read More » -
कोथरूडमधील उद्योगपतीचा बिहारमध्ये पाटण्यात अपहरण करून खून
पुणे : कोथरूडमधील उद्योगपती लक्ष्मण शिंदे (वय. 55) यांना कंपनीच्या कामासाठी मेल करून पाटण्यात बोलून घेत त्यांची हत्या करण्यात आली…
Read More » -
राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे असणारं जिव्हाळ्याचे नातं…..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले. …
Read More »