महाराष्ट्र
-
नाभिक समाजावरील व्यवसाय बंदी उठवत न्याय देण्याची बारा बलुतेदार संघाची मागणी- रामदास सूर्यवंशी
पुणे :महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी काल सलून व्यावसायिक व आम्हा संघटनांशी न बोलता बंदी जाहीर केली एका बाजूने श्रमिकांना त्रास होणार नाहि…
Read More » -
सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचं काय? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल
पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार विकेंड लॉकडाऊनसह काही निर्बंध लागू करत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे…
Read More » -
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या निर्णयाला आमचा पाठींबा, पण
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर…
Read More » -
महाराष्ट्रात संपूर्ण नाही मात्र विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध! काय सुरु, काय बंद?
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही…
Read More » -
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय…
मुंबई : वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु, या…
Read More » -
महाराष्ट्र लॉकडाऊन- रात्री 8 नंतर बाहेर पडाल तर होईल शिक्षा ; राज्यात आजपासून कडक निर्बंध
मुंबई : कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने निर्बंध…
Read More » -
१५ फेब्रुवारीच्या त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख यांनी केला हा खुलासा…
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. सचिन वाझे…
Read More » -
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा नवीन खुलासा
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकार समोरील अडचणी…
Read More » -
आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा चंद्रकांत पाटील यांचा घणाघात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद राज्यात उमटताना…
Read More » -
फी बाबत ज्या शाळांच्या विरूद्ध तक्रारी आलेल्या आहेत अशा शाळांची चौकशी होणार : वर्षा गायकवाड
मुंबई : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे, ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्यांना…
Read More »