maharashtra
-
महाराष्ट्र
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीतील ही नावं चर्चेत ; पुण्यालाही संधी
मुंबई : कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी)…
Read More » -
महाराष्ट्र
बेडूक नाही वाघ होतो.म्हणूनच शिवसेनेला सत्तेवर बसवले होते.- नारायण राणे
मुंबई : उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर एकही काम आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आम्ही वाघ आहोत म्हणे, कोणी सांगितलं वाघ आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसां पाठोपाठ अजित पवार यांनाही कोरोना ची लागण
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कोरोना ची लागण झाली असून त्यांनी स्वतः ही माहिती…
Read More » -
महाराष्ट्र
हिंदुत्व कोण शिकवतय म्हणत उध्दव ठाकरेंकडून भाजपचा हिशोब चुकता
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपचा बऱ्याच दिवसांचा हिशोब चुकता केलला पाहायला…
Read More » -
महाराष्ट्र
ऊर्जा विभागात होणार मेगाभरती
महापारेषण’मध्ये होणार ८५०० पदांवर भरती – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत मुंबई : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक…
Read More » -
महाराष्ट्र
खाजगी रुग्णालयात कोरोना बाधितांना मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन या किंमतीत
राज्यात ५९ औषध केंद्र केले निश्चित मुंबई : खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने…
Read More » -
महाराष्ट्र
शांत बसतील ते अजित पवार कसले
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका सर्वांनाच माहीत आहे. कोरोनाच्या काळातही त्यांचे अविरतपणे काम सुरू होते. थकवा व…
Read More » -
महाराष्ट्र
प्रथम अपीलांच्या सुनावण्या होणार ऑनलाईन
पुणे – महाराष्ट्राच्या प्रशासकीय कामकाजावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना विविध कायद्याखाली घेण्यात येणाऱ्या…
Read More » -
महाराष्ट्र
विविध मागण्यांसाठी मातंग समाज एकवटतोय ; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
पुणे : अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे सत्तेते येणाऱ्या प्रत्येक सरकार कडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने समाजामध्ये असंतोषाची लाट…
Read More » -
महाराष्ट्र
सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही : छगन भुजबळ
मुंबई : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंजाबमधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात…
Read More »