-
महाराष्ट्र
महात्मा फुले टाटांपेक्षाही श्रीमंत होते अन् तुम्ही त्यांना भिकारी म्हणताय; चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत संतापले
मुंबई: महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून नव्हे तर लोकवर्गणीतून संस्था उभारल्या होत्या. पण भाजपचे…
Read More » -
सांस्कृतिक
ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा…
Read More » -
महाराष्ट्र
‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं…
Read More » -
महाराष्ट्र
चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले, या महापुरुषांनी शाळांसाठी भीक मागितली
पैठण : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे…
Read More » -
पुणे शहर
नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे दरम्यानची अतिक्रमणे न काढल्यास कारवाई..
पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे या दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृतपणे…
Read More » -
राष्ट्रीय
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक ४०…
Read More » -
महाराष्ट्र
नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
नाशिक : पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघातात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर एसटी बस पेट घेत…
Read More » -
राष्ट्रीय
गुजरातमध्ये भाजपची सत्ता
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं १५६ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला १७ जागांवर, आम आदमी पार्टीला ५ आणि अपक्षांना चार…
Read More » -
राष्ट्रीय
दिल्ली महानगरपालिका निवडणूक :
आपकडून भाजप पराभूतनवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात…
Read More » -
महाराष्ट्र
‘या’ कारणामुळे शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं : संजय राऊतांचा आरोप
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार लाचार…
Read More »