महाराष्ट्र
-
नववर्षाचे स्वागत असे करा! राज्य शासनाची नियमावली जाहीर
मुंबई : राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु…
Read More » -
२५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू, ११२२ पैकी १६ प्रवासी बाधीत
मुंबई : इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेतली जात असून…
Read More » -
अकल्पित राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचे भाष्य करण्याची साहित्यात ताकद : सासणे
२० व्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे उद्घाटन पुणेः- प्रादेशिक साहित्यिकांपासून ते जागतीक स्तरावरील साहित्यिकांपर्यंत सर्वांनीच त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार समाजाच्या वाटचालीचे निरिक्षण करुन…
Read More » -
१ जानेवारीला पुणे नगर रस्ता राहणार बंद
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश पुणे : कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आल्याने प्रशासन खबरदारी घेत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात…
Read More » -
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होणार
मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले Krantijyoti Savitribai Phule यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले…
Read More » -
महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, उद्धव ठाकरेंची घोषणा
रात्री ११ नंतर नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनसाठी नागरिकांना संयम पाळावा लागणार आहे.…
Read More » -
मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत हे ठराव झाले पास….
मुंबई : maratha aarakshan मराठा आरक्षणा संदर्भात आज मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक मुंबईत पार पडली. यावेळी आरक्षणा बाबतीत विविध मुद्यांवर…
Read More » -
प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण ; तर अस आहे सगळं असं म्हणत केला व्हिडिओ पोस्ट
मुंबई : अभिनेते प्रशांत दामले prashant damale यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून याबाबत माहिती…
Read More » -
ज्यांना मोबाईलवर मेसेज त्यांनाच लस – आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोना व्हायरस एकिकडे महाराष्ट्रातून हद्दपार होण्याची चित्र दिसत असतानाच पुन्हा एकदा वाढणाऱ्या रुग्णांच्या कडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं…
Read More » -
राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आता राज्याच्या गृहखात्यानं घेतला आहे.…
Read More »