सी म ओ
-
महाराष्ट्र
सर्वसामान्य माणसाने बँका, फायनान्स कंपन्या, क्रेडिट कार्ड यांचे हफ्ते कसे आणि कुठून भरायचे? नागरिकांचा संतप्त सवाल
कोरोनाशी संघर्ष आणि आर्थिक ओढाताण. पुणे : प्रत्येक सामान्य माणूस हा बँकांची कर्ज काढून आपला संसार करत असतो आणि दर…
Read More » -
महाराष्ट्र
आज संध्याकाळी ८ पासून १ मे पर्यंत राज्यात आणखी कडक निर्बंध, सरकारकडून नवीन नियम लागू ..
मुंबई : कडक निर्बंध लागू असताना देखील राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढतच असल्याने आज गुरुवार दिनांक 22 एप्रिल संध्याकाळी ८…
Read More » -
महाराष्ट्र
पंतप्रधानांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले पत्र ; या केल्या महत्वाच्या मागण्या..
मुंबई : राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल…
Read More » -
महाराष्ट्र
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे राज्यातील जिल्हा प्रशासनाला आदेश..
मुंबई : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक…
Read More » -
महाराष्ट्र
नवीन नियमांमुळे लग्न सोहळे रद्द , तर काहींनी आजच घाईगडबडीत लग्नं उरकली..
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू केली…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमधील व्यापारी संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र सरकारविरुद्ध रस्त्यावर आंदोलन
पुणे : कोथरूड मधील व्यापारी संघटनांची नुकतीच व्यवस्थित व्यवसायाची घडी बसत असतानाच महाराष्ट्र सरकारने अचानक सर्व दुकान बंद करण्याचा निर्णय…
Read More » -
पुणे शहर
शासन निर्णयानुसार माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी यांना महापालिकेने मालमत्ता करातून सूट द्यावी : दिपाली धुमाळ
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना तसेच संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना त्यांच्या नावे…
Read More » -
महाराष्ट्र
राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आता राज्याच्या गृहखात्यानं घेतला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा आरक्षणासाठी तरुणांचा ५८० किमीचा पायी प्रवास ;उध्दव ठाकरे यांनी घेतली भेट
मुंबई : उमरगा ते मुंबई असा ५८० किलो मीटरचा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र आश्चर्यजनक – शरद पवार
मुंबई : मंदिर खुले करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राबाबत मला आश्चर्य वाटते. घटनात्मक पदावरील व्यक्ती असे कसे वागू शकते. ?…
Read More »