महाराष्ट्र
-
राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; राऊतांचे सूचक वक्तव्य
मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास…
Read More » -
पुण्यात शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळाला; सुषमा अंधारेंचा आज पक्षप्रवेश
मुंबई : प्रसिद्ध वक्त्या आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील तक्रारदार सुषमा अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Sushma Andhare will join Shiv…
Read More » -
छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासकामांसाठी मंजूर निधीला स्थगिती; अजित पवार म्हणाले, “इतकं खालच्या पातळीचे राजकारण…”
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला स्थगिती दिली, असा राज्याचे विरोधीपक्ष नेते…
Read More » -
मतदार ओळखपत्रांशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम…
Read More » -
एकनाथ शिंदेंची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन : शरद पवार
पुणे : “आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदेंना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून…
Read More » -
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले.चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत…
Read More » -
मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा विचार मांडणारी लेखणी हरपली; ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज (२२ जुलै) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६…
Read More » -
उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना फोन ? अनिल परब यांचा फोन चेक करा- केसरकर
मुंबई: तुम्ही अनिल परब यांचा फोन चेक करा आणि विचारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला होता की नाही? …
Read More » -
ओबीसी आरक्षण मिळाले असले तरी, आपली लढाई संपलेली नाही : छगन भुजबळ
नाशिक : ओबीसी आरक्षण मिळाले असले तरी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही आपली लढाई संपलेली नाही. कारण बांठिया…
Read More »