#kokan
-
पुणे शहर
पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ताम्हिणी व वरंधा घाट मार्गांची दुरुस्ती करावी ; एसटीच्या जादा बसेसही कोकणात सोडाव्यात
कोकण कृती समिती पुणेच्या वतीने संबंधित विभागांकडे मागणीपुणे : ७ सप्टेंबर 2024 पासून गणेशोत्सव व गौरी गणपती या सणास सुरुवात…
Read More » -
महाराष्ट्र
पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण : विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप
सिंधुदुर्ग : भाजप नेत्यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवणचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका; प्रसंगी पोलिसांचा वापर करून…
Read More » -
महाराष्ट्र
चिपळूण पुणे विश्रांतवाडी आळंदी बससेवा सुरू
चिपळूण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी चिपळूण आगारातून ५ डिसेंबरपासून चिपळूण-स्वारगेट -पुणे-विश्रांतवाडी -आळंदी ही साधी बससेवा सुरू…
Read More » -
उद्योग
‘नाणार’चा तेलशुध्दीकरण प्रकल्प कोकणातच दुसरीकडे
मुंबई : ‘नाणार’ जाणार, हे शिवसेनेने जाहीर केले होते आणि तसे झाले. आता हा प्रकल्प दुसरीकडे न्यायचा झाल्यास लोकांचा विरोध…
Read More » -
राजकीय
राणेंना धक्का; कुडाळमध्ये 2 नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसचा नगराध्यक्ष
सिंधुदुर्ग : राज्यभर चर्चेचा विषय झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना 9, तर…
Read More » -
महाराष्ट्र
शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; कोकणात राडा
सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपद निवडणूक आता शिवसेना-काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेना-काँग्रेस…
Read More » -
पुणे शहर
सत्यमेव जयते फौंडेशनच्या वतीने महाड तालुक्यातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
पुणे : सत्यमेव जयते फौंडेशनच्या वतीने महाड तालुक्यात कोतुर्डे गावातील पाच शाळांमधील १८० मुलामुलींना अभ्यासाकरीता दप्तरासहीत शालेय उपयोगी साहित्य देण्यात…
Read More » -
पुणे शहर
फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने कोकणातील ३ हजार कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप..
पुणे : फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने व हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड च्या सहकार्याने कोकणातील चिपळूण व आसपासच्या गावांमधील ३००० कुटूंबाना जीवनावश्यक…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले हे आदेश..
मुंबई २२ जुलै : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More » -
महाराष्ट्र
तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस ; हे झाले नुकसान
तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांचे नुकसान; वैभववाडी तालुक्यास सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग – अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ…
Read More »