राष्ट्रीय

राजस्थानातही पर्यायी कृषी विधेयके

जयपूर: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना पर्यायी चार विधेयके पंजाबमधील काँग्रेस सरकारने मंजूर केली. त्यापाठोपाठ राजस्थानमधील गेहलोत सरकारने पावले टाकली आहेत.

शेतकरी दर शाश्वती आणि शेती सुविधा करार, जीवनावश्यक वस्तू आणि शेतकरी व्यापार आणि वाणिज्य अशी विधेयके संसदीय कार्यमंत्री शांती धारिवाल यांनी मांडली आहेत.

Img 20201024 wa0166 1

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या कायद्यांना विरोध करणारे कायदे मंजूर करावेत, असे . कॉंग्रेस नेतृत्वाने सुचविले. त्या दृष्टीने पंजाबने पहिले पाऊल टाकले, राजस्थानने तयारी केली, महाराष्ट्रातील काँग्रेस काय करणार ? याकडे लक्ष आहे.

Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये