-
महाराष्ट्र
गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; सुषमा अंधारेंचा केला असा उल्लेख
मुंबई/जळगाव : राजकारणाचा स्तर घसरत चाललाय, अशी खंत सामान्य माणूस व्यक्त करत असतानाच सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना गुलाबराव पाटलांची जीभ…
Read More » -
महाराष्ट्र
मध्यावधी निवडणुका कधीही, कामाला लागा : उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्ष…
Read More » -
महाराष्ट्र
सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप
जळगाव : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरकार उलथवून…
Read More » -
महाराष्ट्र
पोलीस कर्मचाऱ्याला आमदार संजय बांगर यांची शिवीगाळ; बांगरांनी आरोप फेटाळले
मुंबई : शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संजय बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार
इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात…
Read More » -
राष्ट्रीय
CCTV VIDEO : मोरबीतील पूल कोसळताना काय घडलं ते पाहा
मोरबी : मच्छू नदीवर असलेला झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही…
Read More » -
राष्ट्रीय
गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळल्याने 141 जणांचा मृत्यू; मृतांत महिला आणि 30 पेक्षा जास्त मुले
मोरबी : मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळल्याने 141 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे. 5…
Read More » -
महाराष्ट्र
दिल्लीचे पाणी चांगले नाही : नितीन गडकरी
मुंबई : मी राजकारणात गेल्यानंतर दिल्लीला गेलो. आजपर्यंत अनेक लोकांना भेटलो. खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली. छोटी वाटणारी माणसे…
Read More » -
पुणे शहर
धायरीत गारवा बिर्याणीच्या मॅनेजरचा खून
पुणे : धायरी येथे गारवा बिर्याणीच्या मॅनेजरला अडवून त्याचा खून करण्यात आला आहे. काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असताना अज्ञातांनी डोक्यात…
Read More » -
राजकीय
महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यासाठीच सत्तांतर : सुभाष देसाई
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील उद्योग पळवण्यासाठीच राज्यात सत्तांतर झाले असल्याचा गंभीर आरोप माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.…
Read More »