महाराष्ट्र
-
इज ऑफ डुईंग बिझिनेस संदर्भातील आढावा बैठकीत काय झाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना 2025’ राबविण्यात येत असून 154 सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी 15…
Read More » -
जगदीश कदमांची कविता विवेकवादी मुशीतून आलेली – श्रीपाल सबनीस
पुणे- ‘शेतकरी,कष्टकरी समाजाचे दु:ख उजागर करणारी कविता जगदीश कदमांनी लिहिली असून ही कविता विवेकवादाचा आग्रह धरते. व्यवस्थेला प्रश्न विचारते. वैचारिक…
Read More » -
मोबाईलमधील ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंगमुळे साडेचार लाखांची सायबर फसवणूक
जळगाव : जळगावमधील रहिवासी निलेश सराफ यांना WhatsApp वरील एका छोट्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी…
Read More » -
बचतगटाच्या मदतीतून रचला संगिता कोळींनी ‘सरस’ पाया
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, फक्त मुंबईत एकत्र तर पुण्यात भाजप स्वबळावर?
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला…
Read More » -
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरातअवकाळी पावसाचे इशारे देण्यात…
Read More » -
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर या मंत्रांचा करा जप, जीवनात होईल फायदा
लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी सर्वत्र केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला…
Read More » -
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन..
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना…
Read More » -
मोठी बातमी: दर 20 दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर….
मुंबई : दर वीस दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमेध्ये नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूका…
Read More » -
मनोज जरांगे पाटील यांना यश ; सरकारकडून या मागण्या मान्य..
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण करत असून त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे.…
Read More »